शेती विषयक

बिबट्याची दहशत वाढली; संतप्त शेतकऱ्यांचा वनविभागावर मोर्चा 

लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव शहरालगतच्या शेत परिसरात गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याने दहशत निर्माण

अमृत पॅटर्नचा जगभर गाजावाजा; इटलीच्या तज्ञांची थेट शेतात पाहणी 

लोकवेध न्यूज नेटवर्क / २८ मार्च महागाव : यवतमाळ जिल्ह्याची ओळख अनेक वर्षे कापूस उत्पादक

महागावात नाफेडमार्फत हरभरा-तूर खरेदीला शुभारंभ

लोकवेध न्यूज नेटवर्क / १३ मार्च  महागाव : –  महागाव येथील खरेदी-विक्री संघाच्या केंद्रावर नाफेड

वीजेचा लपंडाव सुरूच; पाण्याअभावी ऊस पिकावर संकट,सवना परिसरातील बागायतदार त्रस्त

लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव : महागाव तालुक्यातील सवना,वाकोडी आणि वेणी शिवारात ऊस पिकाची मोठ्या प्रमाणावर

जंगली जनावराच्या हल्यात जखमी शेतकऱ्याला तत्काळ मदत द्यावी; आमदार वानखेडे कडून विधानसभेत मुद्दा उपस्थित 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क / २८ फेब्रुवारी महागाव:-    महागाव तालुक्यातील दगडथर येथील शेतकरी उत्तम मारोती खराटे

कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीला कंटाळून प्रगतशील शेतकऱ्याची आत्महत्या ⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २० फेब्रुवारी महागाव ; महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या प्रगतशील शेतकरी मनोहर नानू राठोड (वय अंदाजे ४५) यांनी १९ फेब्रुवारी रोजी बुधवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता आपल्या शेतात विष प्राशन करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना घडली.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. मनमिळाऊ, प्रेमळ व मितभाषी स्वभावामुळे मनोहर राठोड हे गावात सर्वांच्या परिचयाचे होते. सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असत. अत्यल्प भूधारक असलेल्या राठोड यांची शेती कोरडवाहू असून त्यांच्या नावावर बँकेचे कर्ज होते. चालू खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे पूर्णपणे हातचा गेल्याने ते मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. घटनेची माहिती मिळताच गावचे नाईक अशोक धर्मा जाधव व शेतकरी नेते मनीष जाधव यांनी तलाठी तिडके यांना तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे प्राथमिक माहिती कळविली. पुढील कार्यवाही सुरू आहे. त्यांच्या पश्चात पाच भाऊ व एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याने शेतकरी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते मनीष जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ व तातडीच्या ठोस उपाययोजना देण्याची मागणी केली आहे. अडचणीच्या काळात आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी उध्वस्त होत असून शासनाने तातडीने संवेदनशीलतेने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली.

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २० फेब्रुवारी  महागाव ; महागाव तालुक्यातील वागद इजारा येथे सततची

ताज्या बातम्या